मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

आपले हात आणि बुध्दी तर लॉकडाऊन झाले नाही ना....

कोरोना ने जगभरात थैमान घातले आहे. एक एक देश कोरोनातून सावरण्याचा प्रयत्न करत असतांना दुसरीकडे मात्र वेगाने त्याचा फैलाव होत आहे. भारतातही कोरोनाने जोरदार धडक दिली. कोरोनाबाधीतांचा आकडा वाढत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा कहर सुरु आहे. त्यामुळे या कोरोनामुळे अनेकांच्या मनात धडकी भरली आहे. त्यातच लॉकडाऊन झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याने आपल्या आहे त्या ठिकाणच्या रोजगारावर कुर्‍हाड कोसळते की काय? लॉकडाऊनमुळे आपला रोजगारच लॉकडाऊन तर नाही होणार ना? अशी भिती अनेकांमध्ये भिती पसरली आहे. त्यामुळे अनेक जण चिंतेत आहे. मात्र मित्रांना घाबरु नका, कंपनी, संस्था, आपला रोजगार लॉकडाऊन केला तरी आपली हात व बुध्दी तर लॉकडाऊन नाही करणार ना! त्यामुळे भिती कसली, मेरा हात जगन्नाथ याप्रमाणे स्वतःच्या कर्तृत्वावर विश्‍वास ठेवा. चिंता करण्यात आपली उर्जा वाया न घालविता. नवीन काय करता येईल की ज्यातून आपल्याला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईल, हा विचार करण्यात इनर्जी खर्च करा. तर करा मग विचार करायला सुरुवात... मी आहेच तुमच्या सोबतीला. गेल्या काही दिवसांपासून आपण घरातच आहोत. अनेक जणांचे पगार झाले तर. अने
अलीकडील पोस्ट

‘मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल्स’अन् ‘बेरोजगारीवर’ उपचार

मित्रांनो जगात अस कुठलेही काम नाही ते अशक्य आहे. फक्त आपला तसा दृष्टीकोन असला पाहिजे. ते म्हणतात जशी दृष्टी तशी सृष्टी बस अगदी याप्रमाणे... जर आपण बेरोजगार असाल, व कमी भांडवलात जास्तीचे पैसे मिळतील, असा कुठला व्यवसाय करावा, या विवंचनेत असाल, अशा तरुण, नागरिकांनी हा माझा लेख काळजीपूर्वक व जरुर वाचावा...  आयुष्यात आपण सर्वांना अनेक गोष्टी डोळ्यांनी दिसतात. मात्र त्याकडे आपण कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो. ते पाहणार्‍या प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते. कधी कधी आपण पाहतो, मात्र तरीही आपल्या नजरेस काही महत्वाच्या गोष्टी पडत नाही. अनेकदा आपण अनेकांच्या तोंडून एैकल असेल...अरे यार हे मला लक्षातच आल नाही...हा विचार तर मी केलाच नाही... एवढी मोठी गोष्ट माझ्या लक्षात आलीच नाही...हो होत अस अनेकदा. अगदी याप्रमाणे आपण सर्व ठिकाणी मोठे मोठे दवाखाने बघतो, या दवाखान्यांकडे आपण फक्त उपचाराच्या, तेथील सवलती, सोयीसुविधा, डॉक्टर किंवा भली मोठी व पॉश इमारत या दृृष्टीकोनातून बघतो. एवढे मोठे हॉस्पिटल्स उभा करणारा हा डॉक्टर महिन्याला रग्गड पैसे कमवित असेल, याचाही आपण विचार करतो, व याच विचारात आपण आपली उर्जा वाय

चहा आपणाला कोट्यधीश बनवू शकते...

आपण सर्वांना हे माहिती असलेच, आजच्या काळात सोशल मिडीया म्हणजे गल्लीपासून  ते सातासमुद्रापार माहिती पोहचविण्याचे अगदी वेगवान माध्यम झाले आहे. हातातल्या स्मार्ट फोनच्या माध्यमातून काही मिनिटात, सेंकदात हवी ती माहिती हव्या त्या अगदी म्हणजे जगाच्या कानाकोपर्‍यात पोहचू शकतो. आपणास माहित नसलेल्या अनेक गोष्टी या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहचत आहेत. याच माध्यमातून 15 डिसेंबर हा जागतिक चहा दिवस असल्याचे समजले. जागतिक चहा दिवस म्हणजे काय, तो कशामुळे व पहिल्यांदा कधी साजरा झाला. याबाबत मला माहिती नाही. मात्र याच चहामुळे अनेक जण कोट्यधीश झाले याबाबत मात्र मी तुम्हाला सांगू शकतो. सांगायच झालच तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही चहावाला म्हणून जगभरात ओळख आहे. ते पंतप्रधान झाल्यानंतर अनेक चहा विक्रेत्यांना व्यवसायाचा अभिमान वाटला नसेत तर नवलचं. भारतवासियांच्या दृष्टीने जर इंग्रज भारत सोडून जातांना कोणती गोष्ट चांगली सोडून गेली असतील तर ती म्हणजे चहा. अशा जागतिक चहा दिनाच्या सुरुवातीला आपणास सर्वांना शुभेच्छा... आपण आयुष्यभर नोकरी, त्यात वाढलेली स्पर्धा, नोकरी टिकविण्यासाठीचे कष्ट, त्यामुळे

मी पुन्हा आलोय.....

गेल्या तीन ते चार वर्षापासून आपण सर्वांपासून दूर होतो. आजारापण, खाजगी अडचणी त्यामुळे लिहिण्यात खंड पडला व त्यामुळे तुमच्यासाठी कुठलीही उपयुक्त ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचवू शकलो नाही. त्यामुळे दिलगीरी व्यक्त करतो. दरम्यानच्या काळात मित्र, मैत्रिणी, नागरिक आणि महिलांनी आपण सर्वांनी माझ्या ब्लॉगला भेट देवून आपली प्रतिक्रिया दिली. आपण दाखविलेल्या प्रेमामुळे आपण सर्वांच्या आभारी आहे. याबद्दल मी आपण सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो. आपल्या प्रतिक्रियामुळे व आपण दाखविलेल्या प्रेमामुळे मी पुढील आयुष्यात आणखी चांगले, आणि दर्जेदार विषय तुमच्या पोहचविण्यासाठी मला निश्‍चित उर्जा मिळणार आहे. तरी आपणा सर्वांच्या भेटीला पुन्हा आलोय.                                                                                                                      आपलाच किशोर पाटील.....

व्यवसायासाठी मुद्रा बँक ठरतेय नवसंजीवनी

मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी तसेच देशातील लघु उद्योगांना सहज कर्ज पुरवठा व्हावा; यासाठी ८ एप्रिल २०१५ रोजी, २०००० करोड रुपये भांडवल असलेली ह्यमायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी अर्थात मुद्रा बँकेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. ही बँक नसून अर्थपुरवठा करणारी संस्था आहे व याला कंपनीचे स्वरूप देण्यात आले आहे. भविष्यात हिला बँकेचे स्वरूप येईल, म्हणून मुद्रा बँक या नावानेही या संस्थेला ओळखले जाईल. व्यवसाय करायचा किंवा करताहेत मात्र पैसा नाही, भांडवल नाही़ अशासाठी शासनाने मुद्रा बँक योजना सुरू केली़ त्यामुळे नो टेन्शऩ़क़ागदपत्र गोळा करा़़़अन् तत्काळ बँक गाठा़़़़आणि व्यवसायासाठी कर्ज मिळवा मुद्रा बैंक आणि त्याची माहिती मुद्रा बँकेतून लघु उद्योजकांना 10 लाखांपर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध होणार आहे. यासाठी सरकारने एकूण 20 हजार कोटींची तरतूद केली आहे. शिशू श्रेणी अंतर्गत 50,000 रुपयांचं कर्ज दिले जाणार आहे. तर किशोर श्रेणीत 50,000 रुपयांपासून 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाईल. तसेच तरुण श्रेणी अंतर्गंत 5 लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळेल. मुद्रा बँकेद्वा

हारकर जितनेवालोको बाजीकर कहते है ………।

 हारकर जितनेवालोको बाजीकर कहते है ………। मि त्रांनो प्रयान्तांशी परमेश्वर हि जी म्हण आहे ती एकदम खरी आहे ,  केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. काही करायची धमक जर तुमच्यात असेल तर  तुमच्यासाठी आभाळ मोकळ आहे नुसत स्वप्न पाहून ती पूर्ण होत नसतात , ती पूर्ण करण्यासाठी लागते जिद्द , प्रामाणिकपणे केलेली मेहनत याच जोरावर आपण आपली स्वप्न प्रत्यक्षात उतरवू शकतो . कुण्या तरी कीर्तन काराने एका ठिकाणी म्हटले होते कि  देवकेचा मुलगा यशोदेकडे जाऊ शकतो तर या भारतात काहीही होऊ शकत . जगात  अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही . संगणकाच्या युगात वावरत असतांना लोकांना कॉम्पुटर हि गोष्ट खूप छोटी होऊन राहिली आहे पण ती कोणासाठी ज्यांना माहित आहे कि कॉम्पुटर हे माणसानेच बनवलेले आहे . प्रत्येक गोष्ट प्रत्यक्षात करतांना अडचणी , संकटे हि येणारच ,  फक्त त्या संकटांना हरवता आल पाहिजे . त्यांना हरवत असतांना तुम्हाला अपयश येईल पण अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे . या येणाऱ्या अपयाशांपही बरेच जण हरले , यातच काहीनि  मिळालेल्या संधीला शेवटची समजून आत्महत्या हि  केली  मात्र काहींनी या संकटाना , आलेल्या अपयशांना ह

अबब……. ! एवढे उद्योग असतांना पण आम्ही रिकामेच

मित्रांनो केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हि जी म्हण कोणी म्हटली आहे ती अगदी खरी, कारण करायसाठी खूप आहे पण आपले प्रयत्न्न प्रामाणिक नाहीत त्यामुळे आपण मागे राहिलो आहोत . तसच उद्योगांच्या बाबतीत पण खूप सारे उद्योग आहेत परंतु आपल्याला ती माहितीच नाहीत माहित असतीलही परंतु ती कशी करावी हे माहित नसेल तर त्यासाठी मी आहे ना ! काळजी कसली करता फक्त मिळालेल्या माहितीला मार्गदर्शन समजून आपला उद्योग निच्छित करा तर घ्या हि उद्योगांची लंबीचौडी यादी आणि ते कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती . व्यवसायाला सुरुवात करताना व्यवसाय करणे ही गोष्ट सोपी नक्कीच नाही. व्यवसायात पूर्ण तयारीनिशी तुम्ही उतरला नाहीत, तर त्यात तुमचे नुकसान होण्याची शक्यताच जास्त असते. नुकसान सोसायला लागू नये यासाठी व्यवसायाला सुरुवात करण्यापूर्वी पूर्वतयारी करणे हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे व्यवसायाची पूर्वतयारी कशी करावी हे पाहू. पूर्वतयारी करताना काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत.  व्यवसायाचे स्वरूप आणि संधी –  आपल्या आवडीनुसार व्यवसाय निवडणे गरजेचे आहे. अन्यथा व्यवसायामध्ये मन लावून काम केले जात नाही. त्य