गेल्या तीन ते चार वर्षापासून आपण सर्वांपासून दूर होतो. आजारापण, खाजगी अडचणी त्यामुळे लिहिण्यात खंड पडला व त्यामुळे तुमच्यासाठी कुठलीही उपयुक्त ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचवू शकलो नाही. त्यामुळे दिलगीरी व्यक्त करतो. दरम्यानच्या काळात मित्र, मैत्रिणी, नागरिक आणि महिलांनी आपण सर्वांनी माझ्या ब्लॉगला भेट देवून आपली प्रतिक्रिया दिली. आपण दाखविलेल्या प्रेमामुळे आपण सर्वांच्या आभारी आहे. याबद्दल मी आपण सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो. आपल्या प्रतिक्रियामुळे व आपण दाखविलेल्या प्रेमामुळे मी पुढील आयुष्यात आणखी चांगले, आणि दर्जेदार विषय तुमच्या पोहचविण्यासाठी मला निश्चित उर्जा मिळणार आहे. तरी आपणा सर्वांच्या भेटीला पुन्हा आलोय.
आपलाच किशोर पाटील.....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा